आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
साऊथमधून ‘ती’ आली. तेलगु, मल्याळम, कन्नडा अशा विविध भाषांमधील सिनेमांनी ‘ती’ची सुरुवात झाली. अनेक चित्रपट करताना ‘ती’चा 1979 साली ‘सोलवा सावन’ हा हिंदी सिनेमा आला.
...
बडोद्याच्या भूमीत मराठी साहित्याची रुची, वाचन संस्कृती जपण्याचे अखंड व्रत मानेकर कुटुंबीयांनी स्वीकारले आहे. १९७३ साली श्रीकांत मानेकर यांनी बडोद्यात घरातच सुरू केलेल्या या वाचनालयाच्या इवल्याशा रोपट्याचा महावृक्ष झाला आहे.
...
मराठी भाषेच्या विकासाच्या गेल्या पन्नास वर्षांच्या टप्प्यात काही नवी साधने; उदा. सिनेमा, टेलिव्हिजन, इंटरनेट ही मराठीला मिळाली आहेत. त्या साधनांच्या माध्यमाने मराठीचा उपयोग होण्यास सुरुवात झाली आहे. ही साधने मराठी भाषिकांनी नीट हाताळायला पाहिजेत; आणि
...
‘मोडेन पण वाकणार नाही’ याप्रमाणे ‘चाळेन पण टच करणार नाही,’ असे काहीसे वर्तन पुस्तकांच्या बाबतीत मराठी वाचकांचे आणि प्रकाशकांचे दिसते. एखादे पुस्तक डिजिटल स्वरूपात वाचण्यापेक्षा, त्याची प्रत विकत घेऊन वाचण्याकडे मराठी वाचकांचा ओढा आजही कायम आहे.
...
मराठी शाळांना वाचवायची शासनाची इच्छाच नाही, हे लोकांना दिसत नाही का? मराठी शाळा या मराठी भाषेचा कणा आहेत. त्याच जर टिकणार नसेल तर मराठीचा ‘गौरव’ कशापायी साजरा करता?
...
अभिजनांच्या रांगेत बसायचे, तर त्यांच्यासारखंच मुलांना इंग्रजी शाळेत घालायचे, हे यांच्या मनावर नकळत पण पक्क कोरलं गेलं आहे. तरीही हा वर्ग आपली भाषा जागतिक झाल्याचा अभिमान बाळगतो.
...
ब्राहेने केलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करून केप्लरने ग्रहांच्या कक्षेबाबत ३ नियम मांडले. पहिला नियम होता, ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिक्रमा करतात. म्हणजे ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर कमी-जास्त होत असते.
...
‘लढणे हे कर्तव्य आहे,’ असे गीता सांगते. ‘मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास’ असे म्हणणारे तुकोबा पुढे म्हणतात, ‘कठीण वज्रास भेदू ऐसे’. तर समर्थांनी, ‘पत्रेवीण पर्वत करू नये’ (लेखी पुराव्याशिवाय व्यवहार करू नये) आणि ‘गोहीविण जाऊ नये राजद्वारा’ (साक्षीशिवाय न
...
आॅनलाइनच्या जमान्यामध्ये आजकाल बरेच रुग्ण हे त्यांच्या फॅमिली डॉक्टरपेक्षा आॅनलाइन उपलब्ध असलेल्या डॉक्टर गुगलचे जास्त जवळचे मित्र झाले आहेत. बरेच रुग्ण हे आपल्या आजाराविषयी आॅनलाइन माहिती वाचून येतात.
...
मोहंमद रफींच्या असीम चाहत्यांपैकी एक डोंबिवलीतील अजित प्रधान नुकतेच एका लग्नाच्या निमित्ताने औरंगाबादेत येऊन गेले. शहरातील संगीतप्रेमी व रेडिओ श्रोता जगन्नाथ बसैये बंधू यांच्या समवेत त्यांची गप्पांची मैफल अशी रमली की चार तास कुठे निघून गेले कळालेच ना
...