आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
औरंगाबादेतील कचरा गेल्या आठ दिवसांपासून जागच्या जागी पडून आहे. पर्यटनाची राजधानी अक्षरश: कचर्यात बुडाली आहे. कचर्याचा हा प्रश्न आजचा नाही. २००३ साली उच्च न्यायालयाने नारेगावातील कचरा डेपो बंद करण्याचे आदेश दिले होते.
...
२३ जानेवारी १९१९ हा राम गणेश गडकरींंचा स्मृतीदिन. हे वर्ष गडकरींचे स्मृतीवर्ष आहे. त्यांना जाऊन १०० वर्षे पूर्ण झाली तरी गडकरींची स्मृती रसिकांच्या मनात टवटवीत सुगंधित आहे.
...
मागील दोन वर्षात भारतातील वनक्षेत्र वाढलं असून यामुळं आपला देश वनक्षेत्राच्या बाबतीत जगात दहाव्या क्रमांकावर आला आहे. ही निश्चितच सुखद आणि आनंदाची गोष्ट आहे.
...
स्थापत्यशिल्पे : दिल्लीत सुलतानाने आदेश सोडला...सर्वांनी ताबडतोब दक्षिणेकडे कूच करण्याचा. ज्यांना दिसते, चालता येते त्यांनी आणि ज्यांना दिसत नाही, चालता येत नाही त्यांनीही. कसेही आणि कुणीही. नाही म्हणण्याची सोयच नव्हती. सुलतानाचाच आदेश तो. दक्षिणेच्य
...
लघुकथा : नागोराव अन् बाजीराव सख्खे भाऊ. बाप मेला. घरात बाया-बायांची कुरबूर होत होती. दोघं भाऊ वेगळे झाले. नागोराव लई बेरकी. त्याच्या नसान्सात राजकारण. चाळीस एकरातील साखरपट्टीची वीस एकर नागोरावनं वाटून घेतली. बाजीरावला खरबाडी दिली. ते माळरान होतं. नाग
...
विनोद : ‘जिओ’ काढून ‘जगणे’ मुश्कील करणार्या भावा मुकेशा, कुठे फेडशील हे पाप? आजकाल साहित्यिक लोक कशावर भूमिका घेत नाहीत, अशी ओरड होत असते. ही घ्या या विषयावर माझी सडेतोड भूमिका.
...
वर्तमान : प्रबोधनची परंपरा महाराष्ट्रदेशी तशी प्राचीन. कालौघात तिचे माध्यमे फक्त बदलली. पूर्वी गावोगावी भक्तिमार्गाने प्रबोधन केले जाई. प्रवचन, कीर्तन ही त्याची प्रभावी माध्यमे. नंतरच्या काळात शाहिरी परंपरेतून निर्मित ‘जलशां’नी सत्यशोधक व आंबेडकरी चळ
...
अनिवार : मुलीचा जन्म झाल्यास वडिलांना २ महिने २१ दिवस दाढी-कटिंग मोफत व मुलीचे जावळ मोफत. पोस्टाच्या सुकन्या योजनेचे खाते उघडून मुलीच्या खात्यात २८१ रुपये टाकणार. मुलीच्या वडिलांना शाल-श्रीफळ, आईला साडी व मुलीला ड्रेसही देणार. ही कोणतीही सरकारी किंवा
...