शिवथाळी भोजन व्यवस्थेच्या अनुषंगाने यवतमाळात तीन ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि हनुमान आखाडा चौक या तीन ठिकाणाचा समावेश आहे. या तीन ठिकाणांची पुरवठा विभागाने पाहणी केली आहे. त्याचा अहवाल जिल ...
वनमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाला लागून असलेल्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील सर्वच लोखंडी कपाट फोडले. इतकेच नव्हे तर लाकडी कपाट व इतर ठिकाणीही मुद्देमालांचा शोध घेतला. यामुळे घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. सविता माणिकराव शेवत ...
१ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंत थकीत असलेल्या कर्ज खात्यांना कर्जमुक्ती योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात आहे. या निकषानुसार जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांचा अहवाल बँकांनी तयार केला आहे. बँकाच्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात या निकषात बसणारे ...
शहरातील जुन्या बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेल्या नवीन बसस्थानकात कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. बसस्थानक परिसरात संडास व मूत्रीघराचे पाणी पसरलेले आहे. त्यामुळे येथे कायम दुर्गंधी पसरलेली असते. प्रवासी हा एसटी ...
मुंबईतील ईगल कन्स्ट्रक्शन कंपनीला ३१ मार्च २०१८ रोजी ११८३ कोटींच्या रस्ते बांधकामाचे कंत्राट मिळाले. मात्र गेल्या दहा महिन्यात या कंपनीने ग्रेड-१, ग्रेड-२ ची कामेही पूर्ण केलेली नाही. या कंपनीचे बांधकाम खात्यातील वरिष्ठांशी थेट मुंबई कनेक्शन असल्याने ...
कर्जमुक्तीसाठी आधार लिंक सक्तीचे करण्यात आले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांचे खाते अजूनही लिंक झाले नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. अशा शेतकऱ्यांच्या नावाची यादी सात दिवसात प्रसिद्ध करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या ...