११ मार्च रोजी कोरोना बाधित व्यक्तींचा डाटा शासकीय यंत्रणेपुढे आला. नऊ बाधित व्यक्तींचे नमुने नागपूर प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले. यातील तीन व्यक्ती पॉझिटीव्ह निघाले. यानंतर १५ दिवसाचा अवधी लोटला. नव्याने कुणीही पॉझिटीव्ही रुग्ण सापडला नाही. जिल्हा प् ...
पुणे आणि मुंबईतून आतापर्यंत ३ हजार नागरिक जिल्ह्यात परतले आहेत. हा आकडा १० हजारांच्या आसपास जाण्याचा अंदाज आहे. शिक्षण आणि नोकरीच्या शोधात गेलेले हे नागरिक गावात परतत आहेत. आता त्यांनी इतरत्र न फिरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या असून त्यांच्य ...
कामाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी शासनाने कर्मचाºयांची उपस्थिती पाच टक्क्यांवर आणली आहे. एसटी महामंडळाच्या यवतमाळ विभागातील विभागीय आणि आगारातील कार्यशाळेने मात्र आळीपाळीने ५० टक्के कर्मचारी बोलाविणे सुरू केले आहे. याठिकाणी कर्मचाऱ्याची वाढती गर्द ...
यवतमाळ नगरपरिषदेने मिनी फायर असलेल्या अग्निशमन बंबात सोडीयम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार केले आहे. हे मिश्रण थेट परिसरात फवारले जात आहे. विशेष करून ज्या भागातील कोरोना संशयित रुग्ण मिळाले, कोरोनाग्रस्त आहेत अशा परिसरात नियमित फवारणी केली जाणार आहे. वस ...
पांढरकवडा शहरात महावितरणने वीज पुरवठा करण्यासाठी जागोजागी खांब उभे केले आहे. ग्रामीण भागातही गावोगावी वीज पोहोचली आहे. पांढरकवडा तालुक्यातील १४१ गावांत जवळपास सर्वच ठिकाणी वीज पोहोचली आहे. मात्र वीज पुरवठा करणारी यंत्रणा अत्यंत खिळखिळी झाली आहे. ...
कोरोना विषाणू तिसऱ्या टप्प्याच्या उंबरठ्यावर आहे. या टप्प्यात विषाणूची बाधा होण्यासाठी संपर्काचीही गरज नसते. त्याची लागण कुणालाही होऊ शकते. ही भीषण परिस्थितीही नागरिक समजून घेत नसल्याचे चिंताजनक चित्र वणीत पहायला मिळते. संचारबंदी लागू असतानाही अनेकजण ...
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने कोरोना नियंत्रणासाठी कंबर कसली आहे. यातून जिल्ह्यात सोमवारी पहाटपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीचा अर्थ न कळाल्याने अनेकांनी वाहने रस्त्यावर काढली. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनाचा समावेश होता. या वाहनांन ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने जगाची चिंता वाढविली आहे. त्यामुळे रविवारी संपूर्ण देशाने जनता कर्फ्यू पाळला. नंतर २३ मार्चपासून जिल्हाधिकाºयांनी जमावबंदीचे आदेश लागू केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी हा आदेश संपूर्ण राज्यातच लागू करण ...
लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : पुण्या-मुंबईसह परदेशातूनही सध्या अनेक जण गावात परतत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशा लोकांना गावकऱ्यांमार्फत गावातच ... ...