शहरात बाहेरील अनेक कुटुंब अडकून पडले. सर्व व्यवसाय ठप्प पडल्याने मजुरांच्या हाताला काम नाही. त्यामुळे भिक्षेकऱ्यांसह अनेकांवर उपासमारीची वेळ आली. ही अवस्था बघून रोटी बँकेची संकल्पना पुढे आली. लॉकडाऊन असल्याने अनेकांना गावी परतता आले नाही. अनेक कुटुंब ...
एक सुशिक्षित तरुण स्वत:हून क्वारंटाईन झाला. पण गावकऱ्यांनी त्याला चक्क कोरोनाची लागण झाल्याची आवई उठवली. ही अफवा आजूबाजूच्या गावातही पसरली. त्यामुळे अख्खे कुटुंबच बहिष्कृत झाले. ...
जिल्हाधिकारी एम.डी. सिंह हे आरोग्यबाबत जागरुक आहेत. दिवसभराच्या धावपळीतूनही रात्री काही वेळ स्वत:च्या फिटनेससाठी काढतात. फिटनेससोबत लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी आहे, हे बघण्यासाठी जिल्हाधिकारी ट्रॅकसूट घालून रात्री घराबाहेर पडले. फिरत असताना दारव्हा नाक् ...
ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष बळवंत चिंतावार यांनी गरजूंना भोजन व्यवस्थेची कल्पना मांडली. चैतन्य नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष यशवंत बापू पाटील, संचालिका वृषाली पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष विठ्ठलराव व्यवहारे, सदस्य साधना बंडेवार, वसंत कावळे, आशीष औदार्य, सं ...
कोरोना रोखण्यासाठी गर्दी टाळणे हाच रामबाण उपाय आहे. तरी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी उसळते. यामुळे जिल्ह्यातील आठवडी बाजार रद्द करण्यात आले. मात्र दैनंदिन भाजीपाला विक्री कायम ठेवण्यात आला. त्यानुसार शेतकरी भाजीमंडीत शेतमाल विक्रीकरिता आणत होते. साधारणत: ...
या भागात पिण्याच्या पाण्याची दुसरी व्यवस्था नाही. सार्वजनिक शौचालयाजवळ हातपंप आहे. त्यावरून पाणी आणावे लागत आहे. अशा स्वरूपाचे पाणी आरोग्यासाठी घातक आहे. या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने लक्ष घालावे आणि पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी येथील इसू लक्ष्मण मा ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी सर्वत्र लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जनताही आपआपल्या परीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कोलाम वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेतले असता, मागास समजल्या जाणाऱ्या कोलाम वस्त्यातसुध्दा ...
धान्याचा मागणी केल्यानंतरही पुरवठा होत नसल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भावात आम्हाला धान्याचा पुरवठा होत आहे, त्यात थोडी मार्जीन ठेवून धान्य विक्री करीत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मागणी केल्यानंतर एका आठवड्याच्या अंतराने धान्याची वाहने वणीत य ...