बोरखेडी तलावाच्या नादूरूस्त पाटचºया व पाणी वापर संस्थेच्या लहरीपणाचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. नादूरूस्त पाटचºयांमुळे सिंचनासाठी सोडलेले पाणी थेट मदना येथील एका शेतकऱ्याच्या शेतात शिरल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
रासायनिक खत न वापरता वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पादन शेतीतून घेता येते, हे प्रगतशील शेतकºयाने सिद्ध केले. सिताफळ हे मुख्य पीक माणून शेती करणारे सुरेश पाटील सध्या देशभर प्रसिद्ध झालेत. ...
बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यासह सर्वत्र कपाशी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यंदा उत्पादनात घट येण्याची भीती व्यक्त होत आहे. या भयावह स्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बियाणे कंपन्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ ...
दोन दिवस अतिक्रमण काढले. यात रोजगार हिरावल्याने अनेक जण बेरोजगार झाले. यामुळे न.प. व महसूल विभागाने झोपडपट्टी, फुटपाथ, अतिक्रमण धारकांचा सर्व्हे करून पुस्तिका तयार करावी. ...
भारतीय वैद्यक परिषदेने वैद्यकीय अभ्यासक्रमात आमुलाग्र बदल केले या टिप्पणीचा आधार घेत केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आरोग्य सेवा संचालनालय दिल्लीने मुलभूत आपत्कालीन सेवेचे (बेसिक लाइफ सपोर्ट) प्रशिक्षण एमबीबीएस अभ्यासक्रमात अनिवार्य करावे, अ ...
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्यांना शासनाच्यावतीने विविध योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत देण्यात येते. याच योजनेचा लाभ एच.आय.व्ही. एडस बाधितांनाही होतो; मात्र जुन्या निकषांमुळे अशा रुग्णांना आणि गरजवंतांना या योजनांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे. ...
आचार्य विनोबा भावे यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेल्या पवनार ग्रामपंचायतीमार्फत मागील तीन वर्षांपासून दरवर्षी ग्रा.पं. च्या जमा-खर्चाचा हिशेब ग्रामस्थांना पत्रकाद्वारे घरपोच दिला जात आहे. अशा प्रकारे जमा -खर्चाचा वार्षिक अहवाल सादर करणारी पवनार ही विद ...
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत आर्वी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढावी यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान सुरू झाले आहे. ...