वायगाव (नि.) येथे दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली. यावरून विशेष पथकाने धाड टाकून वाहनासह ४ लाखांचा मुुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली. ...
नोव्हेंबर महिन्यात जाणवणारी थंडी एकाएकी लोप पावली होती. यामुळे यंदा हिवाळा अनुभवायला मिळणार की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. यातच बुधवारी किमान तापमानाने यंदा निच्चांक गाठला व जिल्हा गारठायला लागला. ...
सध्या विचारांचं बीजचं करपलेलं असून उथळ विधानांना ऊत आला आहे. वैचारिक मुल्ये ºहास पावत आहेत. त्यामुळे आता नव्या बियाण्यांची गरज आहे. साहित्य, संस्कृती, धार्मिकता, राष्ट्रीयत्व याच्या व्याख्याच बदललेल्या आहेत. ...
शहरासह ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने कोल्हापूर बंधाऱ्यांऐवजी बॅरेज बांधण्याची योजना आखली गेली. २०१० मध्ये प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. प्रारंभी ९६ कोटींचा मंजूर प्रकल्प २०१७ मध्ये ३०० कोटींवर पोहोचला; .... ...
शासनाच्या धोरणानुसार बालविकास कल्याण विभागामार्फत अंगणवाडीला पोषण आहार देण्यात येतो. कुपोषण मुक्ती आणि गरोदर मातांना सकस आहार देण्याचा शासनाचा हा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात मात्र हा आहार गुरांच्या तोंडी जात असल्याचे उघड झाले आहे. ...
सध्याचा युवक मोबाईलमध्ये हरविला आहे. तो मैदानावर असतानाही मोबाईलवरच व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्याला पुन्हा मैदानावर एक खेळाडू म्हणून आणण्याकरिता नगर परिषदेच्यावतीने २९ ते ३१ डिसेंबर २०१७ दरम्यान जुना आरटीओ मैदानावर ..... ...
कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी राजकुमार भगत (५७) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ते पोलीस अधीक्षक कार्यालयातील बिनतारी संदेश विभागात वायरलेस इलेक्ट्रीशन म्हणून कार्यरत होते. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. ...