डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १८ वर्षांच्या संघर्षानंतर आणि हत्येनंतर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध, उच्चाटन अध्यादेश अर्थात जादूटोणा विरोधी कायदा झाला. ...
पाच वर्षांपूर्वी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली होती; पण कामाची गती पाहता ते पूर्ण होण्यास किती वर्षे लागतील, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ...
सर्व सेवा ठिकाणी मिळावी असा उद्देश ठेवत तत्कालीन जिल्हाधिकारी चोकलिंगम यांनी वर्धेत प्रशासकीय भवनाची इमारत अस्तित्वात आणली. इमारतीत विविध विभागाची कार्यालये असून कर्मचाऱ्यांकडून ही इमारत मद्य शौकीनांचा अड्डा बनू पाहत आहे. ...
तालुक्यातील ६२ ग्रामपंचायती अंतर्गत लावलेल्या वृक्षांचे संगोपन न झाल्याने वृक्षलागवडीच्या नावावर लाखो रुपये वाया गेले. मात्र सामाजिक वनीकरण अंतर्गत लावलेल्या झाडांचे सतत तीन वर्षे चांगले संगोपन झाले. ...
सर्वांकडून दुर्लक्षित शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी उत्पादनापासून दीडपट निर्धारित मुल्य शासनाने द्यावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने केली होती. मात्र या अशासकीय प्रस्तावावर प्रारंभी बाजूने असलेले नेते निवडणूक येताच बदलले. ...
रस्ता तिथं एसटी या ब्रीदाप्रमाणे राज्य परिवहन महामंडळाची सेवा सुरू आहे. याच सेवेचा एक भाग म्हणून नागरिकांचे विविध वस्तूचे ‘पार्सल’ त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचविण्याचे कामही रापमच्यावतीने केल्या जाते. ...
रोजमजुरीकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेचे घर पाडण्यात आले. ही घटना स्थानिक केळकरवाडी परिसरात घडली. यात महिलेचे पाच हजाराचे नुकसान झाल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे शहर पोलिसांनी सांगितले. ...
अंबिकापूर पुनर्वसन ते भाईपूर पुनर्वसन पर्यंतच्या तीन किमीच्या रस्त्याची दैनावस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची समस्या लक्षात घेता या मार्गाचे तात्काळ सिमेंटीकरण करण्यात यावे,..... ...
महात्मा गांधींनी जगाला सत्याग्रहाचे नवे शस्त्र दिले. शांती व अहिंसेवरून लोकांचा विश्वास उडाला होता; पण दांडीमार्चद्वारे गांधींची ताकद शांती, अहिंसा व सत्याग्रहातून दिसून आली. स्वातंत्र्य चळवळीसाठी देशाला नवा नेता मिळाला. ...
देशातील शहरांसह प्रत्येक गावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे. सदर मिशन तथा स्वच्छ व सुंदर वर्धा हा उद्देश केंद्रस्थानी ठेऊन शहरातील अस्वच्छतेबाबत प्राप्त तक्रारींचा निपटारा वर्धा न.प.द्वारे ‘स्वच्छता एमओएचय ...