राज्याच्या आरोग्य विभागाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत वर्धा जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजार ७८० विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. ...
शासनाची तूर खरेदी सुरू झाली. बाजारात भाव नसल्याने शेतकऱ्यांची या केंद्रावर तूर येणे सुरू आहे. मात्र या केंद्रावर नाफेडचे ग्रेडरच नसल्याने खरेदी अडचणीत आहे. ...
उमरी मेघे येथे आदिवासी मुलांचे जुने व नवीन शासकीय वसतीगृह आणि मुलींचे शाासकीय वसतिगृहाचे लोकार्पण व साहित्याचे वितरण कार्यक्रम बुधवारी पार पडला. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या वसतिगृहाचे लोकार्पण करण्यात आले. ...
चिटफंड कंपन्याच्या गुंतवणूकदारांची विशेष बैठक स्थानिक महावीर बाल उद्यान परिसरात पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्यासाठी २६ फेब्रुवारीला मुंबई येथील सेबी भवनावर मोर्चा नेण्याचे निश्चित करण्य ...
ज्यांना पे्रमाची खरी व्याख्या कळते, त्यांनाच प्रेम करण्याचा नैतिक अधिकारी असतो. खऱ्या प्रेमामध्ये त्यागाची भूमिका फार मोठी असते. आणि ज्यांना त्याग करायला जमतं त्यांनाच जीवनामध्ये खरं प्रेम लाभते. ...
रविदास महाराजांच्या शिकवणी प्रमाणे सर्व समाज बांधवांनी एकमेकांशी पे्रमभावनेने रहावे. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्न करू. कुणाचीही तक्रार असल्यास त्यांनी आपल्यापर्यंती ती निर्भिडपणे मांडावी. ...
रस्ता रुंदीकरणाच्या कामात मोठ्या वृक्षांमुळे अडथळा निर्माण होत असल्याचे कारण पूढे करीत कंत्राटदाराकडून थेट अवैध पद्धतीने वृक्ष कत्तल केली जात आहे. हा प्रकार टाकळी (चणा) ते बोपापूर मार्गावर बघावयास मिळत आहे. ...
पारंपरिक पिके सोडून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरली आहे. यातूनच युवा शेतकरी अन्य शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण करीत असल्याची उदाहरणे आहेत. सध्या पवनार येथील युवा शेतकऱ्याने केवळ साडेचार एकर शेतात तब्बल २२ लाख रुपयांचे उत्पादन घेत विक्रमच केला आहे. ...