तब्बल ४५० किमीचा प्रवास पूर्ण केला. वर्धा शहरातील महिलाश्रम परिसरातून पुढील प्रवास करीत असताना ते मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास गस्तीवर असलेल्या ठाणेदार योगेश पारधी, मांढरे, सतीश दुधाने, रमेश वाघ, महेंद्र अढाव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर या पोली ...
स्वस्त धान्य दुकानचालकांनी सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने आखणी केली. मात्र, शेडअभावी उन्हात रांगा लावून धान्य उचल करताना लाभार्थ्यांना त्रास होतो. वृद्ध व शाळकरी मुले तसेच महिलांना कोरोनाच्या दहशतीतही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. ...
आश्रम पाहायला दिवसाला ८०० ते १००० पर्यटक येत असे; पण लॉकडाऊनमुळे आश्रमात कुणीही पर्यटक नसल्याने सर्वत्र निरव शांतता पसरलेली आहे. मात्र , आश्रमातील दैनिक स्वच्छतेची कार्य सुरक्षित अंतर ठेवून करण्यात येत आहे. आश्रमातील शांतता आणि स्वच्छता हे वैशिष्ट्य ...
संचारबंदीच्या लॉकडाऊनमध्ये समाजातील गरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचित व उपाशी राहू नये यासाठी ज्या लोकांजवळ शिधापत्रिका आहे, परंतु धान्य मिळत नाही तसेच ज्या कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही व त्यांना धान्याची गरज आहे, अशांचा या याद्यांमध्ये समावेश करण् ...
कोरोना विषाणूचा देशासह संपूर्ण राज्यात झपाट्याने फैलाव होत आहेत. राज्यात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. याकरिता पंतप्रधानांनी देशभरात तब्बल २१ दिवस लॉकडाऊनचा अंमल केला आहे. यामुळे बाजारपेठ ठप्प आहे. कापड, सराफा, इलेक्ट्रॉनिक्स अन्य वस्तू ...
जिल्ह्यातील आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी रविवारी आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केले. दरम्यान, अलोट गर्दी झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. ...
महात्मा गांधीजींचे आश्रम कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे २१ दिवसाच्या लॉकडाऊनमध्ये पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेले आहे. आश्रमच्या इतिहासातील प्रथमच अशी घटना घडल्याची नोंद झालेली आहे. ...
मार्च महिना हा फुलशेतीच्या हंगामाचा कालावधी. येथून पुढे होळी, गुढीपाडवा, रामनवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती आदी सणांना सुरुवात होते. तर साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ आदी मंगल सोहळेही याच कालावधीत पार पडतात. त्यामुळे फुलांची मागणीही मोठ्या प्रमाणात व ...