एटापल्ली उपविभागांतर्गत भामरागड तालुक्यात झालेल्या विविध कामांमध्ये गडबड झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार भामरागडचे गटविक ...
प्रत्येक ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा करण्यासाठी म्हणून शासनाकडून १४ वित्त आयोगाचा निधी दिला जातो. हा निधी खर्च करताना मानव विकासाच्या कामांचे नियोजन केले जाते. केंद्रीय आयोगाच्या निर्देशानुसार हा पैसा खर्च केला जातो. आमच गाव आपला विकास पिण्याचे पाण ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील प्राथमिक आरोग्य केंद्राकडील ७५हून अधिक कंत्राटी सफाई कामगारांना गेले १३ महिने वेतनच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तसेच १३ वर्ष हे सर्व कामगार कंत्राटी असून त्यांना कायम सेवेत घेण्याची मागणी होत आहे. ...
राज्य शासनाच्या कृषी योजनांच्या तुलनेत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील योजनांची संख्या कमी आहे. बऱ्याच महत्त्वपूर्ण योजना राज्य कृषी विभागाच्या ताब्यात गेल्याने जिल्हा परिषद कृषी विभागातील पदाधिकाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ...
दिव्यांगांसाठीच्या पारंपरिक योजनांना फाटा देत यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांगांना एकाच वेळी अनुदान देण्याची योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यातील २५ हजार दिव्यांगांना ...
ग्रामीण भागातील अकुशल दिव्यांगांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेल्या आर्थिक अडचणी कमी करण्यासाठी त्यांना रोजगार हमी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी दिली. ...
सध्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. परंतु यावर उपाययोजना करताना कामांची गती अतिशय संथ आहे. पाणीटंचाईच्या कामाबाबत यंत्रणा पाहिजे तशी सक्रिय नसल्याचे सांगत झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभा ...