आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जलयुक्त शिवार योजनेच्या निकषांमध्ये न बसणाºया, परंतु ग्रामीण भागात जलसंधारणासाठी आवश्यक कामांचे नियोजन करून निविदा काढण्यात आल्या असल्या तरी अशा कामांना कार्यारंभ आदेश प्राप्त झालेले नाहीत. दुसरीक डे जलयुक्त योजनेतील कामांना सुरुवातही झाली असल्याचे ज ...
भागात स्वच्छतेविषयक काम करताना सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार असून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामविकास आराखड्यातील निधीतून स्वच्छ व सुंदर गावासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ड ...
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरली असल्याचे आजच्या शिक्षण समिती सभेत उघड झाले. गतवर्षी शैक्षणिक गुणवत्तेत राज्यात प्रथम असणारा सिंधुदुर्ग यावर्षी मात्र चौथ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. केंद्र शासनाच्या असर नामक एका खासगी संस्थेने के ...
पट्टणकोडोली येथे लाच घेताना पकडण्यात आलेला ग्रामसेवक संभा शंकर कांबळे याच्यावरील गुन्ह्याचा सविस्तर अहवाल जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाला प्राप्त झाला. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक महोत्सवामध्ये गावागावांतील शाळांमधील विद्यार्थ्यांनी बहारदार सादरीकरण करत, आपल्या विविध कलागुणांचे प्रभावी दर्शन उपस्थितांना घडविले. ...
कर्मचारी हा जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा मुख्य पाया असून अशा कर्मचाऱ्याना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचा योग्य वेळी यथोचित गौरव होणे गरजे आह,े असे मत मुख्य भीमनवार यांनी व्यक्त करीत उल्लेखनीय कामिगरी बद्दल घुरडे यांना सन्मानित केले. यावेळी ते बोलताना भ ...