सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते. Read More
आपल्या जीवनामध्ये दररोज असंख्य व्यक्ती येत असतात. काही व्यक्ती हे आपल्या मनामध्ये घर करून राहतात तर काही व्यक्ती हे फक्त कामापुरते आपल्याशी जवळीक साधतात. पण जीवनात आपण दोन हात लांब कोणत्या ५ लोकांपासून राहायचे? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून ...
आपल्या जीवनामध्ये राशिभविष्याचे योगदान हे खूप आहे. राशिभविष्यानुसार आपल्या जीवनाची जडणघडण होत असते. पण कोणत्या ४ राशींसाठी पुढचा महिना हा सुवर्णकाळ असेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - #LokmatBhakti #z ...
पती हे आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत असतात. पती पत्नीचा विवाह झाल्यावर त्यांच्या नात्यामध्ये अधिक परिपक्वता येते आणि नातं खूप घट्ट होते. पती आणि पत्नी या दोघांचही एकमेकांवर खूप प्रेम असते. त्यांना एकमेकांशिवाय करमत देखील नसेल आणि ते एकमेकांशिवाय राहू ...