राज्यातील राजकीय पक्षांतरामुळे स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. उमेदवारी दाखल करताना प्रचंड गोंधळ उडणार असल्याचं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...
पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष आहे. तर वातावरणातील प्रदूषणाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. मात्र अवघ्या जगाने दुर्लक्षित केलेल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील एका तरुणाने या दोन्ही समस्यांवर प्रभावी उपाय शोधला आहे. झरीजामणी तालुक्यातील या तरुणा ...
मानोरा : तालुक्यातील २८ गावांना दिग्रस (जि.यवतमाळ) तालुक्यातील चिरकुटा प्रकल्पावरून पाणीपुरवठा केला जातो; मात्र मासेमारी करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाच्या सभोवताल काही इसमांनी चक्क विषारी औषध टाकले आहे. ...