लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी कपात

Water Cut News in Marathi | पाणी कपात मराठी बातम्या

Water shortage, Latest Marathi News

मराठवाड्यातील धरणांत ११.८७ टक्के पाणीसाठा - Marathi News | 11.87 percent water stock in dams in Marathwada | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मराठवाड्यातील धरणांत ११.८७ टक्के पाणीसाठा

मराठवाड्यात गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ११.८७ टक्के पाणीसाठा आहे. गत महिन्यात १५ टक्के जलसाठा होता. ...

‘एक टॅँकर माझ्या नावाने’च्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा - Marathi News | Pure water supply through 'A tanker by my name' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘एक टॅँकर माझ्या नावाने’च्या माध्यमातून शुद्ध पाणीपुरवठा

शहरात भीषण टंचाई असून गरिबांच्या वस्त्यांमध्ये पिण्यास शुद्ध पाणी नाही. दूषित पाणी पिण्यात आल्याने आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. प्रशासनाचे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे. ...

अर्ध्या शहरात पाणीपुरवठा; उर्वरित आज - Marathi News | Water supply to half a city; Remaining today | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अर्ध्या शहरात पाणीपुरवठा; उर्वरित आज

तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्याने अमरावतीत पाण्यासाठी हाहाकार उडाला होता. अनेकांना तर अग्निपरीक्षाच द्यावी लागली. पाणीटंचाईचे सचित्रण ‘लोकमत’ने लोकदरबारी मांडल्यानंतर जनसामान्यांनी आभार व्यक्त केले. ...

औंढा तालुक्यात ४५ गावांत टंचाई - Marathi News |  45 villages lacking in Aunda taluka | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा तालुक्यात ४५ गावांत टंचाई

तालुक्यात गतवर्षी पेक्षा यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असल्याने १०१ गावांपैकी ४५ गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. ४५ गावांमध्ये प्रशासनाला अधिग्रहण करावे लागले. शिवाय पाच गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावां ...

पाण्यासाठीचा संघर्ष संपेना : दानोळीनंतर कोथळीकरांचाही विरोध - Marathi News | Ending the struggle for water: After opposition, Kothali protesters also protested | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाण्यासाठीचा संघर्ष संपेना : दानोळीनंतर कोथळीकरांचाही विरोध

इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची ...

चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ ! - Marathi News | Wear four times a year to get water! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार महिने पुरेल एवढ्या पाण्याची झाली वाफ !

तीव्र उन्हामुळे जायकवाडी धरणातून गेल्या तीन महिन्यांत बाष्पीभवनाने तब्बल १४०.२८८ दशलक्ष घनमीटर पाण्याची वाफ झाली. वाफ झालेल्या या पाण्यातून औरंगाबाद, जालना येथील पाणीपुरवठा योजनांना चार महिने पाणी पुरले असते. ...

औरंगाबादमध्ये पाण्याचा ठणठणाट... - Marathi News | Water Resistance in Aurangabad ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये पाण्याचा ठणठणाट...

शहरातील १५ लाखांहून अधिक नागरिकांना यंदा कडक उन्हाळ्यात पाण्यासाठी भयंकर त्रास सहन करावा लागला. उन्हाळा संपला तरी महापालिकेला पाणीपुरवठा पूर्ववत करता आला नाही. जून महिना सुरू झाला तरी पाणीटंचाई कायम आहे. ...

टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा - Marathi News |  Due to the scarcity of the scales, | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :टंचाईतील वारेमाप खर्चाला दिला फाटा

गतवर्षीच टंचाईत उपाययोजना केलेल्या गावाला यंदा पुन्हा उपाययोजना देताना जिल्हा प्रशासनाने तपासण्यांची चाळणी लावली. त्यात अनेक गावांचे प्रस्ताव बाद झाल्याने टंचाईत नाहक वारेमाप खर्च करण्याचे प्रकार बंद झाले. अवघे ९४ बोअर घेण्यात आले असून २८ नळयोजनांची ...