चांदवड : तालुक्याला पाणीटंचाईची चांगलीच झळ जाणवू लागली असून, गेल्या महिनाभरापासून शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. तालुक्यातील ४४ गावे नळ पाणीपुरवठा योजनेतील गावांची संख्या वाढून ती संख्या आता ७२वर गेली आहे. यंदा पाऊस न झाल्याने ऐन उन्हा ...
पाणीटंचाईने तीव्र रूप धारण केले असून अनेक ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे विर अधिग्रहण तसेच टँकर सुरू करण्याची मागणी करूनही प्रशासन यावर काहीच कारवाई करत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
मुक्ताईनगर तालुक्यात चाराटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. पशुधनासाठी आवश्यक असलेल्या कडबा पेंडीचा दर शेकडा तीन हजार ते तीन हजार ५०० रुपयांपर्यंत गेल्याने पशुपालक हवालदिल झाले आहेत. ...
नांदगाव : तालुक्यातील जातेगाव येथे मागील वर्षी पुर्ण पावसाळ्यात एकच पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यात तलावातील पाणी आटल्याने जानेवारी महिन्यात या परिसरात असलेल्या दोन्ही विहिरींने तळ गाठल्याने ग्रामपालीकेने गावातील काहिंच्या विहीरी अधिग्रहित केल्या. ...