पाणीटंचाईचे स्वरूप उग्र होत असताना बेनोडा येथे पाणीपुरवठ्याच्या पाइपवरून संत्रा जगविण्याचा प्रकार उघडकीस आला. दोन वर्षांत १ कोटी ४४ लाख लिटर पेयजलावर डल्ला मारला. या पाणीचोरीची अखेर ९ एप्रिल रोजी तक्रार देण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची झळ बसू लागली असून, हंडाभर पाण्यासाठी महिलांची रानोमाळ भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. असे असले तरी टंचाईग्रस्त ग्रामपंचायतींकडून अद्याप एकही प्रस्ताव दाखल झालेला नाही, हे व ...
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा परिसरात अल्पपावसामुळे व उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याचे सर्व स्रोत आटल्याने यावर्षी पाणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना गेल्या काही दिवसांपासून शासनाच्या अवघ्या तीन टँकरने गावाला पाणीपुरवठा केला जातो आहे. मात्र ते ...
हतनूर प्रकल्पातून यावल, धरणगाव, चोपडा व अमळनेर येथील पालिकेसाठी ९ रोजी उजव्या कालव्याद्वारे पाणी आवर्तन सोडण्यात आले आहे. भुसावळ येथे मात्र अद्यापही १५ तारखेपर्यंत म्हणजे सहा ते सात दिवसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती, यावर येथील पाटबंधारे ...
गेल्या महिनाभरापासून शहराचे पाणी वाटप नियोजन कोलमडले असून, पाणीपुरवठा यंत्रणाच ठप्प झाली आहे. पालिकेच्या या ढिसाळ नियोजनाचा निषेध करुन पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर महिलांनी हंडा मोर्चा काढला. ...
पाणीपुरवठा समान होण्यासाठी मुख्य जलवाहिनीवरील नळ कनेक्शन कट करण्याची मोहीम हिंगोणा ग्रामपंचायतीने हाती घेतली आहे. यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बंकलगी परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील फळबागा वाचविण्यासाठी पैसे देऊन टँकरने पाणीपुरवठा करून बागा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...