शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे. ...
लासलगाव : लासलगावसह सोळा गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या नांदूरमध्यमेश्वर धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक असल्याने १५ ते २० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक असून नागरिकांना पाणी जपून वापरावे लागणार आहे. ...
दिंडोरी : तालुक्यात वाघाड, आळंदी डॅम, पालखेड, ओझरखेड, करंजवण, पुणेगाव आदी धरणे असूनही काही भागात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून, केवळ नियोजनाअभावी तहान भागत नसल्याचे चित्र आहे. ...
: पडेगाव येथील नर्सिंग ट्रेनिंग सेंटरमध्ये पाण्याच्या कारणावरून प्रभारी प्राचार्या आणि पाठ्य निर्देशिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोघींनीही एकमेकींवर मारहाणीचा आरोप केला. ...
भुसावळ शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याच ...
नवीन चंद्रपूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमध्ये मागील काही दिवसांपासून पाणी टंचाई सुरु झाली आहे. ही टंचाई कंत्राटदार करीत असल्याच्या भावनेतून येथील महिलांनी शुक्रवारी म्हाडाच्या कार्यालयात धडक दिली. एवढेच नाही तर, त्याला चांगलेच धारेवर धरले. ...
तापत्या उन्हामुळे जंगलातील जलस्त्रोत आटले असून वन्यजीव सैरभर झाले आहेत. पाण्याच्या शोधात प्राणी गावकुसात शिरत आहेत. हिंस्र प्राणी गावात शिरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. ...