भीषण पाणीटंचाईला सामोरे जात असलेल्या तिवसा तालुक्यासाठी वर्धा नदीच्या पात्रात रविवार १२ मे रोजीच्या रात्रीपासून दोन दिवस अप्पर वर्धा धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील १० लाख ३ हजार ५५५ पशुधनाला मे महिन्यात १ लाख १ हजार २४२ मेट्रिक टन चारा लागणार आहे. मात्र, उपलब्ध असलेले वैरण या महिन्याअखेरीस संपुष्टात येणार असल्याने पेरणीच्या तोंडावर शेतकरी व पशुपालकांसमोर संकट उभे ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाच्या अनास् ...
देवळा : शहरात पाण्याची तीव्र टंचाईदेवळा : शहरात पिण्याच्या पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेले असताना देवळा नगरपंचायतीने टँकर तुमच्या दारी ही संकल्पना राबवित टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...
पनवेलमधील इतर वस्तीप्रमाणेच कामोठे येथे पाण्यासाठी तीच ओरड आहे. पुरेशा दाबाने तसेच मागणीप्रमाणे पाणी येत नसल्याने सेक्टर १२ मधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. ...
चिमूर नगर पालिकेअंतर्गत येणाऱ्या सोनेगाव बेगडे येथे पिण्याच्या पाण्याच्या नळाला गढूळ पाणी येत असून ते पाणी पिल्याने गावातील अनेकांना विविध आजाराची लागण झाली आहे. हगवण, उलट्याचा त्रास वाढल्याने गावातील काहींना चिमूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्या ...