यावल तालुक्यातील नावरे येथील ग्रामपंचायतीच्या विहिरींची पातळी खालावल्याने गावात पाणी प्रश्न उद्भवू लागला. यावर प्रभारी सरपंच समाधान पाटील यांनी त्यांच्या गावालगतच्या शेतातील विहिरीवरील पाईपलाईन गावातील पाणीपुरवठ्याशी जोडून गावातील टंचाई दूर केली आहे. ...
मनमाड: परिसरात यंदा अल्प पावसामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे वागदर्डी धरण न भरल्याने ऐन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. २३ दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठयमुळे पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ महिलांवर आली असून येथील श ...
सिन्नर : तालुक्यातील शहा परिसरातील वाड्यावस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विहिर व जलस्त्रोत आटल्याने एप्रिल महिन्यापासूनच ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पाणी लागेल की नाही याची शाश्वती नसतांना शेतकऱ्यांकडून हज ...
बोदवड तालुक्यातील २६ गावांना पाणीपुरवठा करणारी ओडीएच्या योजनेची पाईपलाईन बोदवड आणि नाडगावमध्ये फुटली. एकीकडे नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने लाखो लीटर पाण्याची नासाडी झाली. ...
अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच या संस्थांच्या भगवान महावीर वॉर्ड शाखांनी शहरात १५१ ठिकाणी पाण्याचे टाके ठेवण्याचा उपक्रम हातात घेतला आहे. ...