जिल्हाभरात २ लाख ५४ हजार हेक्टरवर विविध पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी केवळ ६७ हजार हेक्टर क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध आहे. टक्केवारीमध्ये हे प्रमाण २६.३७ टक्के एवढे आहे. ...
शहराला पाणी पुरवठा करणाºया डांर्गोली येथील वैनगंगा नदीचे पात्र मार्च महिन्यातच कोरडे पडले. परिणामी शहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पहिल्या टप्प्यात ...
सिन्नर : तालुक्यातील सोनांबे येथे शुक्रवारी सकाळी ७ ते १० या वेळेत महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर नगरपरिषदेच्या दीनदयाळ अंत्योदय योजनेतंर्गत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, व उन्नती शहर स्तरीय संघद्वारे महाश ...
हिंगोणा येथील पाणीप्रश्नी आमदार हरिभाऊ जावळे यांनी गंभीर दखल घेतली. पाणीटंचाई निवारणार्थ आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी यावल येथील पाणीपुरवठ्याशी संबंधित अधिकारी तसेच जळगावी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. ...
शहरक्षेत्रात पाणी मुबलक असले तरी नियोजनशून्यतेमुळे नागरिकांना तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. बोअरवेलच्या मोटर नादुरुस्त झाल्याने शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नियमित पाणीपुरवठ्यासाठी लागणारी बांधबंदिस्ती न के ...
भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या शिफारशीनुसार मुक्ताईनगर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दूर व्हावी या दृष्टिकोनातून ३१ ठिकाणी विंधन विहिरींना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील व मुख्याधिकारी श्याम गोसावी य ...