तालुक्यातील कोल्ही गावात ‘तुफान आलंया’ अर्थात पाणी फाऊंडेशनच्या कामाला रविवारी सुरुवात झाली. अभिनेते आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत कोल्ही गावानेही सहभाग घेतला असून रविवारी गटविकास अधिकारी ज्यो ...
परभणी व पूर्णा शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ निम्न दुधना प्रकल्पातून सोडण्यात आल्याने धरणातील जलसाठा घटला आहे. तीन वेळेस पाणी सोडण्यात आल्यामुळे धरणात आता केवळ ४२ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. ...
उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. टंचाई निवारणार्थ प्रशासनाने ३६ गावांसाठी ९७ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. ...