नळ कनेक्शनला जोडलेली मोटर काढण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर यांना शिवीगाळ व दमदाटी करण्यात आली. याप्रकरणी आनंदराव सोनकर (भूतेबोळ, शनिवार पेठ) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला ...
राजुरा तालुक्यातील ३२५ लोकसंख्या असलेल्या निर्ली गावातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने नागरिकांची तहान भागविणाऱ्या सरकारी बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्या. गावात पाण्याचे संकट उभे राहिल्याने नागरिकांना नाईलाजाने शेतातील बोअरवेलचे पाणी आणावे लागत असल्याने न ...
बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा, बावनथडी नद्यांच्या खोºयात असणाºया सिहोरा परिसरात यंदा नद्यांचे पात्र आटल्याने पाणी टंचाईच्या संकटाला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. नदीच्या काठावरील सुकळी नकुल गावात नळाला गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने पाणीटंचाईची वास्तवि ...
सिलेगाव अडीच लोकसंख्येचे गाव. गत पाच वर्षापासून गावात तिव्र पाणीटंचाई. पाणीसमस्या कशी सोडवावी अशा प्रश्न अशातच उच्च शिक्षित महिला सरपंचपदी विराजमान झाल्या. स्वत:च्या शेतात बोअरवेल खोदला. अडीच किलोमिटर जलवाहिनी टाकून गावाला मुबलक पाणीपुरवठा सुरु केला. ...
पाण्याच्या बाबतीत विदर्भ तसा नशीबवान समजला जातो. परंतु यंदा विदर्भातील परिस्थितीसुद्धा चांगली नाही. आजच्या तारखेला पूर्व विदर्भातील १८ मोठ्या प्रकल्पांपैकी गोसेखुर्द टप्पा २, नांद वणा, दिना, पोथरा, पुजारी टोला बावनथडी आणि तोतलाडोह यासाारखे सात मोठे प ...
खामखेडा : गिरणा नदीपात्र कोरडे पडल्याने गिरणा नदीच्या काठावरील गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरींनी तळ गाठल्याने पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ...
नाशिक जिल्हयाच्या पाश्चिमेकडील पेठ व सुरगाणा तालुक्यात मुबलक पाऊस पडूनही ऊन्हाळ्यात जनतेला घोटभर पाण्यासाठी रानोमाळ भटकण्याची वेळ आली असून यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आता सामाजिक संस्था व आदिवासी जनतेने कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून येत्या र ...
पाच महिन्यांपासून कोरड्या झालेल्या दानापूर येथील जुई धरणात चर खोदून नागरिकांची तहान भागविण्यासाठी नगरपरिषदेसह दहा ग्रामपंचायतीमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. ...