लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
ZP Election 2026 “लोकशाही टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे मतदान महत्त्वाचे आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा देशासाठीचे कर्तव्य मोठे आहे,” अशी भावना तरुणाने व्यक्त केली ...
तासगाव: सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी ७:३० वाजल्यापासून सुरुवात झाली. तासगाव तालुक्यात मतदानाची प्रक्रिया ... ...