लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
Nota Rules Re Election News: राज्यातील २९ महापालिकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकीत नोटा या पर्यायाला दिलेले मतदानही निर्णायक ठरते. ...
Nagpur : निवडणूक म्हटली की मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार मानला जातो. मात्र कायद्याच्या कचाट्यात सापडलेल्या सर्वांनाच हा हक्क मिळतो असे नाही. राज्यात तडीपार आरोपी, स्थानबद्ध व्यक्ती, कोठडीत असलेले आरोपी आणि शिक्षा भोगणारे कैदी यांच ...
Chandrapur : महानगर पालिकेतील ६६ नगरसेवक पदांसाठी तब्बल ४५१ उमेदवार रिंगणात आहेत. प्रचारासाठी उमेदवारांकडून लाखो रूपये खर्च केले जात असल्याची चर्चा आहे. लाखोंची उधळण करून नगरसेवक झाल्यानंतर त्यांना नेमके मानधन किती मिळते, हा विषय सध्या नागरिकांमध्ये ...
Election Commission Of India: जर तुमच्याकडेही दोन मतदार कार्ड असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाला देणं आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज आम्ही तुम्हाला तुमच्या नावावर दोन मतदार कार्ड असतील, तर त्यांचा शोध कसा घ्यायचा आणि त्यापैकी एक का ...