Vegetable prices down, Nagpur News गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या भाज्यांची आवक वाढल्याने भाव उतरले आहेत. पण किरकोळमध्ये भाज्या ४० ते ५० रुपये किलोदरम्यान असून गेल्या आठवड्यात भाव ६० ते ८० रुपयांपर्यंत होते. ...
मुंबईतील भाजीपाला मार्केटमध्ये सप्टेंबरमध्ये प्रतिदिन ५०० ते ६०० पेक्षा जास्त वाहनांमधून कृषी माल विक्रीसाठी येत होता. सद्य:स्थितीमध्ये ४०० ते ४५० वाहनांचीच आवक होत आहे. ...
कांद्यापाठोपाठ फळभाज्या, पालेभाज्यांच्या दरांत वाढ झाली आहे. एकीकडे कांद्याच्या दराने सर्वसामान्यांच्या डोळ्यांत अश्रू आणले, दुसरीकडे भाज्यांनी तोंडचे पाणी पळवले आहे. ...
आज आहे World Vegetarian Day ... म्हणजेच विश्व शाकाहार दिवस. विश्व शाकाहार दिवस दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातोहा दिवस शाकाहाराचे महत्व सांगतो आणि लोकांना शाकाहाराकडे वळण्यास प्रवृत्त करतो. आयुर्वेदात शाकाहारी भोजनही अधिक पौष्टिक मानले जाते. श ...
आपल्या शरीरात हृदय एक असा अवयव आहे जो रक्ताभिसरणाचं काम करतो. त्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला रक्त पुरवलं जातं आणि शरीरात ऑक्सिजनचं प्रमाण योग्य प्रमाणात राहतं. पण आजच्या अतिशय धकाधकीच्या आयुष्यात 'हार्ट अटॅक' आणि 'कार्डियक अरेस्ट' यांसारख्य ...