Bajar Samiti : औद्योगिकीकरण, महामार्ग आणि शहरविस्तार यामुळे छत्रपती संभाजीनगरातील जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या क्षेत्रात मोठा बदल झाला आहे. २० वर्षांपूर्वी ज्या बाजारात लाखो क्विंटल धान्याची उलाढाल होत होती, तिथे आता फळे व भाज्यांनी आपलं वर ...
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये कापुस, कडधान्य पिके, तेलबिया पिके व भाजीपाला तसेच ऊस पिकावर मर, मुळकुज, खोडकुज, मुळावरील गाठीचा रोग इ. अनेक प्रकारचे रोग आढळून येतात. ...
Farmer Success Story : पारंपरिक शेती सोडून नव्या विचारात उडी घेतल्यास यश नक्की मिळतं, हे परभणी जिल्ह्यातील तुषार देशमुख यांनी कोथिंबिरीच्या शेतीतून दाखवून दिलं. अवघ्या ३० गुंठ्यात त्यांनी ७५ क्विंटल उत्पादन घेत चार लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलं. सेंद्र ...
Never Make The Mistake Of Adding Water While Cooking These 7 Sabji : No Need To Add Water While Cooking Theses 7 Sabji : भाजी करताना कोणत्या भाज्यांमध्ये पाणी घालणं टाळावं आणि का, हे जाणून घेणं गरजेचं आहे... ...
रानभाज्या हा आहार संस्कृतीचा एक भाग आहे. मात्र, जंगलांचा ऱ्हास होऊ लागल्याने ही आरोग्यदायी संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यामुळे आता रानभाज्यांच्या संरक्षण व संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. ...