फळं आणि भाज्या खाल्ल्याने आजार दूर राहतात असं आतापर्यंत आपण ऐकत आलो आहोत. परंतु नुकत्याच 'युनिव्हर्सिटी ऑफ साउदर्न कॅलिफोर्निया' (USC) ने केलेल्या एका रिसर्चने या गोष्टीला मोठा धक्का दिला आहे. ...
Zero Energy Cool Chamber : शेतमाल साठवताना होणारे नुकसान ही शेतकऱ्यांसाठी मोठी समस्या आहे. पण आता वीज न वापरता आणि कमी खर्चात फळे-भाज्या ताज्या ठेवण्याची भन्नाट पद्धत समोर आली आहे. नेमकं हे तंत्रज्ञान कसं काम करतं आणि तुम्ही ते कसं वापरू शकता वाचा सव ...
ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था सक्षम करण्याबरोबरच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या (पीएमएफएमई) माध्यमातून गेल्या वर्षभरात जळगाव जिल्ह्यात सुमारे ४१ कोटी रुपयांची गुंतवणू ...
वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून उत्पादन घटल्याने बाजारात टोमॅटोच्या दरात चांगली वाढ झाली आहे. शनिवारी नारायणगाव बाजारात टोमॅटोचे दर प्रति कॅरेट ३५० ते ५५० रुपयांपर्यंत पोहोचले. ...
Success Story : शेती परवडत नाही, अशी ओरड होत असतानाच अंबाजोगाई शहरालगतच्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने जिद्द आणि नियोजनाच्या जोरावर नवा आदर्श निर्माण केला आहे. अवघ्या ४ गुंठे जमिनीत लावलेल्या पुदिना पिकातून ५ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवून 'बाप-लेक ...