गेल्या चार वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने निर्देश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊन आदेश जारी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी (पुरवठा विभाग) संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे. ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही. ...
सातपाटी खाडी मध्ये मौजे कुंभवली येथे जेट्टी प्रकल्प विकसीत करण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाने अरोवाना पोर्टस अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी करार करून ...
कोलवडे ग्रामपंचायत हद्दीत घन कचरा टाकण्यास ग्रामस्थांनी आज प्रांता कडील बैठकीत प्रखर विरोध केल्यानंतर एमआयडीसीतील मोकळ्या भूखंडावर कचरा टाकण्याचा निर्णय घेऊन तात्पुरता तोडगा काढण्यात आला आहे. ...
तालुक्यातील आपटी (पाचमाड) येथील शेतकरी दिलीप वातास यांच्या विक्र मगड-मनोर मार्गालगत असलेल्या भात शेतीमध्ये अंधाराचा फायदा उठवून केमिकल टँकर मधून केमिकल सोडल्याने तयार होण्याच्या मार्गावर ...