Hathras Stampede : सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याच दरम्यान, सूरजपाल सिंह उर्फ भोले बाबांबाबत आणखी एक मोठा खुलासा करण्यात आला आहे. ...
Hathras Stampede And Bhole Baba : सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १२१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या सर्वात जास्त आहे. पण आता या दुर्घटनेनंतर शांतता पसरली आहे. ...
Hathras Stampede : भोले बाबा यांचे भक्त दीपक यादव यांनी मोठा दावा केला आहे. करवा चौथच्या दिवशी त्यांची पत्नी संजू हिचा मृत्यू झाला होता आणि डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं. पण भोले बाबा यांनी तिला पुन्हा जिवंत केलं असं म्हटलं आहे. ...
Hathras Stampede : सत्संगानंतर बाबांनी तेथे उपस्थित असलेल्या अनुयायांना आपल्या पायाखालची माती उचलण्याचे निर्देश दिले होते, ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली. ...
हाथरस चेंगराचेंगरीचा तपास करणाऱ्या एसआयटीने आपला ३०० पानी अहवाल सादर केला आहे. यामध्ये सत्संगाचे आयोजन करणाऱ्या समितीला लक्ष्य करण्यात आले आहे, तर अधिकाऱ्यांच्या कामावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ...