प्रत्येक आयुक्तांच्या काळातली राजकीय परिस्थिती वेगळी होती. काहींनी राजकीय नेतृत्वाशी जुळवून घेतले. फार कमी अधिकाऱ्यांनी 'मोडेन पण वाकणार नाही' अशी भूमिका घेतली. ...
राज्याच्या अल्पसंख्यांक विभागाचे उपसचिव मिलिंद शेणॉय यांना अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा प्रताप भोवला आहे. त्यांची बदली करण्यात आली असली, तरी पुढील जबाबदारी दिली गेली नाहीये. ...
उद्धवसेना आणि मनसेने सोमवारी ठाणे पालिकेतील भ्रष्टाचार, वाहतूककोंडी, कचरा, पाणी समस्या, रस्त्यांवरील खड्डे आदींसह इतर मुद्दे घेऊन पालिकेवर मोर्चा काढला होता. या मोर्चात शरद पवार गट आणि काँग्रेसही सहभागी झाले होते. ...