नाशिक : सुरक्षितता ही व्यापक अर्थाने सर्वांसाठीची सतर्कता असल्याने सेवा बजावत असताना सुरक्षिततेला जाणीवपूर्वक महत्त्व देणे अपेक्षित आहे. ज्या परिस्थितीत आपल्याला सेवा बजवावी लागते, कुटुंबापासून दूर रहावे लागते, संवेदनशील काळात जोखीम घेऊन काम करावे ला ...
पुण्याला जशी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, तशीच सांस्कृतिक परंपरा जपणा-या डोंबिवलीची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख आहे. परंतु, येथील सत्ताधा-यांची बोटचेपी भूमिका आणि स्थानिक केडीएमसी प्रशासनाचा भोंगळ कारभार याचा फटका एकंदरीतच येथील सार्वजनिक व्यवस्थे ...
महापालिकेच्या शहर बसमधून दररोज प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यासाठी परिवहन विभागातर्फे ‘स्मार्ट कार्ड ’उपलब्ध केले जाते. कंडक्टरांनी या स्मार्ट कार्डचा गैरवापर करून लाखो रुपयांचा तिकीट घोटाळा केल्याचे उघडकीस आले आह ...
दिल्लीकडील भागात दाट धुके पसरल्यामुळे या मार्गावरील रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले. बुधवारी २३ रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा ३ ते १७ तास उशिराने धावल्या, तर ३ रेल्वेगाड्या रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रेल्वेगाड्यांची ...
निगडी ते पिंपरी मार्गावर बीआरटीचे काम सुरू आहे. त्यामुळे निगडी ते पिंपरी दहा मिनिटांचा प्रवास तासाभराचा झाला आहे. निगडी येथील उड्डाणपूल सोडले की वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. ...
सातारा : जिल्ह्यात ऊस वाहतूक वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घेतला असून, ऊस वाहतूक वाहनांना सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून रेडियम बसविण्यात ...
स्मार्ट सिटी ते मेट्रो सिटी अशी वाटचाल करणाºया पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूककोंडी नित्याचीच होत आहे. यास कारणीभूत दुचाकी, चारचाकी वाहनांचा वापर अधिक प्रमाणावर वाढला आहे. वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून मल्टिमोड ट्रॉन्सपोर्टची निर्मिती आणि सार्व ...
शहरातील विविध सिग्नलवर बसविण्यात आलेले ‘अलर्ट सायरन’ हे खरे तर वाहनचालकांना इशारा देण्यासाठी आहेत. सायरन वाजताच पादचाºयांना मार्गस्थ होण्यासाठी प्राधान्य द्यावे, वाहने पुढे नेऊ नये, असा सूचक इशरा सायरनमार्फत मिळतो; मात्र सिग्नलवर नेमके याविरुद्ध चित् ...