आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
गेल्या २७ वर्षांपासून प्रशस्त, आरामदायी राहण्यासाठी प्रसिद्ध असलेले शिवाजी पार्कातील ‘हॉटेल पंचशील’ आता नव्या प्रगत ‘रॅमी पंचशील’ अशा नव्या ओळखीबरोबरच जगभरातील खवय्यांचे खास आकर्षण ठरलेल्या ‘टनाटन’ रेस्टॉरंटसह ...
मामाच्या गावाला जाउया म्हणत, कोल्हापूर जिल्ह्यातील १00 शालेय मुला-मुलींनी शनिवारी सुट्टीची धम्माल केली. या निसर्ग सहलीत वारसास्थळांच्या दर्शनासह ग्रामीण जीवन आणि पारंपारिक खेळ मुले अनुभवत आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापूरात ...
राजस्थानमधील प्रत्येक गाव आणि शहर एक गोष्ट सांगत असतं. असं म्हटलं जातं की, राजस्थानमधील प्रत्येक वास्तूचा एक इतिहास आहे. असचं एक राजस्थानमधील गाव म्हणजे बाडमेर. ...
दिवाळीच्या सलग सुट्टयांमध्ये पर्यटकाने थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळा शहराला मोठी पसंती दिल्याने आज सलग तिसर्या दिवशी लोणावळा शहर हाऊसफुल झाल्याचे चित्र पहायला मिळाले. ...
दिवाळी म्हणजे सुट्यांचा सुकाळ. या दिवसात प्रत्येकजण कुठे ना कुठे जाण्याचा बेत आखतो. दोन ते तीन दिवसांच्या सुट्या आनंदाने घालविण्यासाठी नागपूरकर आसपासच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. त्यात जंगलसफारी, देवदर्शनाला प्राधान्य देत असल्यामुळे विदर्भातील पर्यटन ...
दिवाळी सणानिमित्त शाळा-महाविद्यालयांना पडलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी रायगड जिल्ह्याची निवड केली आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. ...