गेल्या ३१ महिन्यांत राळेगाव तालुक्यातील १० व केळापूर तालुक्यातील दोन अशा, १२ नागरिकांचे वाघाने बळी घेतले. या दोन तालुक्यातील १६ गावांतील २० हजार ग्रामस्थ वाघाच्या दहशतीत आहे. या वाघाचा पाच ते सात हजार हेक्टर जंगल क्षेत्रात वावर आहे. ...
सायखेडा : महाजनपूर शिवारात तीन दिवसांपूर्वी वनविभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या पकडल्याची घटना ताजी असताना गुरुवारी दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी लावलेल्या पिंजºयात पुन्हा दुसरा बिबट्या अलगद आल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला, तर आणखी बिबट्या असल्याचा ...
गेल्या दीड-दोन वर्षांपासून संपूर्ण तालुक्यात दहशत पसरविणाऱ्या वाघाला शोधण्यात वन विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. लाखो रुपये खर्चूनही वाघ शोधता आला नाही. पावसाळ्याचे दिवस पाहून मोहीम थांबविण्यात आली आणि मोहीम थांबताच वाघाने शनिवारी पुन्हा एका वृद्ध गुराख् ...
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शिवरामटोला-भरनोली परिसरातील तिरखुडी भाग-१ बिटच्या कम्पार्टमेंट नं.३३२ मध्ये मागील आठवडाभरात वाघाने दोन गायींची शिकार केली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...