आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
कुठे तलाव आहे तर पाणी नाही, कुठे तलावात शेवाळ; तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स, तरी मृत्यू अन् दुखापतीच्या घटना, प्रशासकीय अनास्थेचे जागोजागी दर्शन ...
काही जलतरण तलावांवर २० ऐवजी ५० रुपये आणि काही तलावांवर थेट १०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येत असल्याचे आढळून आले. तर काही ठिकाणी मासिक पाससाठी नागरिकांना ५०० ते १००० रुपये मोजावे लागत आहेत ...