गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच ज्येष्ठ वकील के. व्ही. विश्वनाथन आणि इतर काहींच्या नावावर तत्कालीन CJI लळीत यांच्या नेतृत्वाखालील सुप्रीम कोर्ट कॉलेजियममध्ये शिक्कामोर्तब होणार होते. ...
सरकार चित्रपटगृहांत सुरक्षा पुरवू शकते. परंतु प्रेक्षकांना आणू शकत नाही. चित्रपटावरील टीका, मोठ्या स्टार्सची उणीव व खराब कामगिरीमुळे त्यांनी प्रदर्शन रद्द केले. यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नाही, असेही या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ...
Sanjay Raut Slams BJP Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपाचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. ...
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने याचिकादाराला सांगितले की, नद्यांची स्वच्छता मोहीम आदी गोष्टींबाबत विचार करण्यासाठी राष्ट्रीय हरित लवाद नेमण्यात आला आहे. त्याच्याकडे तुम्ही याचिका सादर करा. ...
सत्येंद्र जैन यांनी एकाकीपणा आणि वैफल्यग्रस्ततेची कारणे देत, ११ मे रोजी तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून आपल्या सेलमध्ये दोन ते तीन सहकारी कैद्यांना ठेवण्यात यावे, अशी विनंती केली होती. ...
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे हे राजीनामा न देता विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले असते, तरी बहुमत नसल्याने सरकार पडलेच असते, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. ...
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा बहुचर्चित निकाल आला. लोकशाही मूल्ये अधिक सुस्पष्ट व समृद्ध करणारा निकाल म्हणून याकडे कायम पाहिले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने जपलेली मूल्ये अबाधित राखण्याची मोठी जबाबदारी आणि कसोटी आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर य ...