कर्जाच्या बोज्याखाली दबत चाललेल्या वसंतदादा पाटील साखर कारखाना चालविण्याचे सर्वच मार्ग बंद झाल्याने बँकेने हा कारखाना खासगी तत्त्वावर भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रथम सभासद व कामगारांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक निर्णय घेतला जा ...
साखर कारखाने व सूतगिरण्या या प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. या कारखान्यांना सरकारने दिलेली हमी, अनेक कारखाने, गिरण्या बंद पडल्याने सरकारचे कोट्यवधी रुपये अडकले. ...
साखर निर्यातीचे लक्ष्य पूर्ण होत नसल्याने ते पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देणारी अधिसूचना केंद्र सरकारने गुरुवारी जारी केली. यानुसार साखर कारखान्यांना त्यांचा निर्यात कोटा ३१ डिसेंबरपर्यंत ...
सोलापूर : नाबार्डच्या वतीने जिल्ह्यातील १०० गावांमध्ये पाण्याचा कार्यक्षम वापर अभियानांतर्गत ‘जलजागृती’ सुरू असून प्रामुख्याने ऊस पीक असलेल्या गावांमध्ये पाणी बचतीसाठीचे प्रबोधन सुरू असल्याचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी प्रदीप झिले यांनी सांगितले ...