राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी सेवेला ७१ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या ‘वारी लाल परीची’ या उपक्रमांतर्गत भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन मेळा स्थानक येथे करण्यात आले. ...
गेल्या ७० वर्षांच्या इतिहात प्रवासी सेवेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने आपल्या सेवेत अनेक चढ-उतार पाहिले आणि आमूलाग्र बदलही केला. वाढती लोकसंख्या आणि विस्तारलेल्या क्षेत्रात पोहोचताना एस.टी. बसमध्ये कसा बदल होत गेला याविषयीची रंजक माहिती एस.टी.च्य ...
पाली बसस्थानकातून विद्यार्थी पास देत असताना पासाची किमत १८७ रूपये असताना २०० रूपये वसूल करण्यात आले. सुटे पैसे नसल्याचे सांगून वाहतूक नियंत्रकांनी गैरव्यवहार केला असल्याने रत्नागिरी विभागातर्फे एकाला निलंबित, तर दुसऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात ...
खासगी रिक्षा-टॅक्सीचालकांनी भाडेवाढ केल्यापासून एसटी महामंडळाच्या बसेसमध्ये पुन्हा प्रवाशांची गर्दी झाली आहे. गेल्या महिनाभरात शहरात सुरू असलेल्या बसेसचे भारमान तब्बल १० टक्क्यांनी वाढलेले आहे. याचाच अर्थ महामंडळाने सुविधा दिली, तर प्रवाशांचा प्रतिसा ...