एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. परिणामी ऐन दिवाळीत प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. परतवाडा-अमरावती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे. या मार्गावर धावणाऱ्या १००पेक्षा अधिक बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे दोन हजारांहून अधिक प ...
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परि ...
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबरपासून कामबंद आंदाेलन सुरू केले आहे. अकराव्या दिवशीही आंदाेलन सुरूच आहे. सर्वच चालक व वाहक संपावर असल्याने एसटीची सेवा ३० ऑक्टाेबरपासूनच ठप्प पडली आहे. संप मागे घेण् ...
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परिव ...
Nagpur News खासगी प्रवासी वाहतूकदार मनमानी भाडे आकारत आहे. आरटीओने याची दखल घेतली असून, प्रवाशांच्या सेवेकरिता वाहने उपलब्ध करून देण्यासाठी स्कूल बस, प्रवासी बस रस्त्यावर उतरविण्याच्या आरटीओ तयारीत आहे. ...
Gadchiroli News व्यंकटापूर उपपोलीस स्टेशनतर्फे ११ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून लर्निंग लायसन्स मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...