कोकणात गौरी गणपतीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने कोकणात २२२५ जादा गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मुंबई प्रदेशातील सर्व विभागातून या गाड्या दि. ८ ते १३ सप्टेंबरअखेर सोडण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, पालघर विभागातून जा ...
मराठा समाज आरक्षण आंदोलनामुळे एस टी च्या सिंधुदुर्ग विभागाला विविध मार्गावरील गाड्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे 27 लाखांचे तर सहा गाडयांची तोड़फोड़ झाल्याने सुमारे 1 लाखांचे असे एकूण 28 लाखांचे नुकसान झाले आहे. ...
आषाढी एकदशी निमित्त परिवहन महामंडळाकडून जिल्हाभरातून १७० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, यात्रे दरम्यानच मराठा समाजाचे आंदोलन सुरु होते. परिणामी जालना विभागाला याचा चांगलाच फटका बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत विभागाला ५० लाख २० हजारांचे ...
मराठा आंदोलनामुळे पुणे येथे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नाशिकहून पुण्याला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या बसेस दुपारनंतर थांबविण्यात आल्या. आंदोलकांनी पुणे-चाकण येथे काही खासगी बसेसची जाळपोळ केल्यानंतर सुरक्षिततेच्या कारणास्तव महामंडळाने पुण्या ...
पुणे येथून नाशिककडे निघालेल्या शिवशाहीतील प्रवाशांचे मराठा आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणामुळे हाल झाले. तीन शिवशाहीतील प्रवाशांना काही काळ चाकण येथे एका रुग्णालयाच्या दालनात दिवसभर ठेवण्यात आले. ...