कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अवघ्या देशातच लॉकडाऊन करण्यात आले. शिवाय रेल्वे, बस व विमान व जल वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली होती. सुमारे ३ महिने ही वाहतूक ठप्प असल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका बसला आहे. राज्य शासनाने प्रवासी सुविधेत शिथिलता दि ...
लाखांदूर येथे बसस्थानक असून लॉकडाऊनच्या सुरूवातीच्या काळात बससेवा बंद होती. त्यामुळे कुणीही बसस्थानकाकडे फिरकत नव्हते. मात्र जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली. त्यामुळे प्रवाशी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत तोंडाला मास्क बांधून प्रवास करीत आहे. त्यासाठी ...
दहा लाख किलोमीटर पूर्ण झाल्यानंतर एसटी बस स्क्रॅप (भंगारात) केली जाते. फारच फार झाले तर उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून दोन लाख किलोमीटर वाढवून घेतले जाते. गेली अनेक वर्षांपासून नवीन बसेस यवतमाळ विभागाला अपवादानेच देण्यात आल्या आहे. गेली पाच ते सात वर् ...
लॉकडाऊन काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी बस आपली सेवा देत आहे. याकर्मचाऱ्यांना ने- आन करण्यासाठी एसटीच्या विशेष फेऱ्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून चालविण्यात येत होत्या. ...
एसटीला आर्थिक उत्पन्न मिळवून देण्याचे खरे काम वाहक-चालक करतात. त्यामुळे त्यांना एसटीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हटले जाते. विशेष म्हणजे, देशभरातील सार्वजनिक परिवहन सेवेत एसटीच्या अपघाताचा दर सर्वाधिक कमी आहे. एक लाख किलोमीटर अंतरावर ०.१३ अपघात असा एसटीच ...