संसदेची सभागृहे ही राजकीय वाद-विवाद करण्याची जाहीर मैदाने झाली आहेत. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजनांवर विचारविनिमय होऊन, निर्णय घेऊन केंद्र तसेच सर्व राज्य सरकारांनी कामाला लागले पाहिजे. ...
राज्य सरकारने ८० टक्क्यांहून अधिक लसीकरण पूर्ण झालेल्या शहरांमधील सर्व निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र मुंबईत अद्यापही हॉटेल आणि लग्नसमारंभ येथील एकूण उपस्थितीची मर्यादा आहे. ...
विद्यापीठ प्रशासनाकडून अधिसभेत विद्यापीठाकडून संगीत महाविद्यालय उभारले जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र कार्यवाही झाली नाही. मुंबई विद्यापीठ प्रशासनाला यासंदर्भात माहिती विचारली असता, याबाबत स्पष्टीकरण मिळू शकले नाही. ...
वस्तू आणि सेवा करातून देशाचा आर्थिक गाडा कसा हाकला जात आहे हे लक्षात येते. जीएसटी हा राज्यांकडून केंद्राला येणारा महत्त्वाचा महसूल आहे. जानेवारी महिन्यात देशात विक्रमी १ लाख ४० हजार कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे. ...
वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ...