आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सोनगाव गावचे श्री. साहेबराव मन्याबा चिकणे हे त्यापैकीच एक शेतकरी. श्री. चिकणे हे आपली दोन मुले संदीप आणि सचिन यांच्या मदतीने आपली १२ एकर जमीन पिकवत आहेत. यांची ज्वारी पिकातील कामगिरी. ...
राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भात खरेदी हंगामात ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी सुरू केली होती. त्यासाठी शेवटची मुदत ३० नोव्हेंबर होती, मात्र, पुरेशी नोंदणी झाली नसल्याने राज्य सरकारने पुन्हा ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ...
राज्य सरकारने अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने शेतकऱ्यांना कमी दरात धानाची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तेलंगणामध्ये नेऊन धानाची विक्री करावी का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
आंबा पिक, सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळपिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकासाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक ०२-१२-२०२३ अन्वये दिनांक ०४ व ०५ डिसेंबर २०२३ अशी दोन दिवसांची ...