दोन दिवसांपासून पावसाने कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. परंतु, सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीएवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...
भीमा खोऱ्यातील २० पैकी १९ धरणात ४०.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळशी ८.२९ टीएमसी, वरसगांव ५.३५, पानशेत ५.८९ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. ...
जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी गेल्या दहा दिवसांत दहा टक्के पाणी पातळी वाढली आहे. गतवर्षी पेक्षाही यंदा दहा टक्के अधिक पाणीसाठा उजनी धरणात झाला आहे. ...
Solapur News: महुद येथील सुनील कांबळे यांच्या खुनाच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्याला अटक करावी, या मागणीसाठी सांगोला शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तालुक्यातील सकल मातंग समाजातर्फे शुक्रवार, दि. १९ जुलै रोजी सांगोला बंदची हाक दिली आहे. ...
Solapur News: कचरेवाडी येथे शेतीच्या पाण्याच्या कारणावरून एकास शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध मंगळवेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...