आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Nagraj Manjule News: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे ही भुरळ घालणारी आहेत भविष्यात गोव्यात चित्रिकरण करत असतना सिंधुदुर्ग जिल्ह्याला ही प्राधान्य देणार असल्याचे प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले. ...
सावंतवाडी : संस्थानचे युवराज लखम सावंत-भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सावंतवाडीत आगमन झाले. मात्र त्यांच्या स्वागताला भाजपचा जिल्हास्तरावरील एकही ... ...
निवडणूका आल्या की येथील आमदार उगवतात आणि नंतर कोणाला दिसत नाहीत. फक्त घोषणाबाज आमदार झाले असून त्यांनी दिलेली किती आश्वासने पाळली ते सांगावे असे आव्हान तेली यांनी दिले. ...
काही एक्झीट पोल मुळे मतदार चलबिचल झाले होते. पण जो विकास आम्ही मागील पाच वर्षात केला त्यामुळेच भाजपचे सरकार येणार याचा विश्वास होता असेही तानवडे यांनी सांगितले. ...