शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
घटनाबाह्य हा शब्द त्यांचा आवडता शब्द दिसतोय. बहुधा त्यांना बाबासाहेबांची घटना मान्य नसावी. त्यामुळेच ते वारंवार हा शब्द उच्चारत असतात. उपमुख्यमंत्रिपदासंदर्भात याचिका वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये दाखल आहेत. ...
विधिमंडळात गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर पक्षकार्यालयात बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर कोटी करीत ‘कोण होतास तू, काय झालास तू... भ्रष्टाचाऱ्यांना पांघरुणात घेतलेस तू....’ हे विडंबनात्मक काव्य केले. ...
राजकारणात वैर हा शब्द कधी असूच शकत नाही. राजकारणात मित्रत्व कधी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे इतर गोष्टीचा विचार न करता जनतेचे हित हे फार महत्त्वाचे आहे असं चव्हाणांनी म्हटलं. ...
ठाकरे म्हणाले, "तुमच्या मंत्रीमंडळात गौमांस खाणारे मंत्री आहेत. ते म्हणतात मी गौमांस खातो, कोण मला आडवतं बघतो. अमित शाह यांच्यात जर हिंमत असेल, तर त्यांनी त्यांना मंत्रीमंडळातून काढायला हवे," असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारपर ...
Nagpur : पंढरपूर मोहोळ पालखी मार्गावर चौदाशे कोटी रुपयांचा भूसंपादन घोटाळा झाल्याचा आरोप करून शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज खळबळ उडून दिली. ...