जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी आपल्या ज्या शाळांमध्ये चौथीपर्यंत वर्ग आहे, तेथे पाचवा वर्ग सुरू केला. तर जेथे सातवीपर्यंत वर्ग आहे, तेथे आठवा वर्ग सुरू केला. मात्र या निर्णयामुळे संबंधित गावातील खासगी अनुदानित शाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाल्याने ...
दिंडोरी : नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालूक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरूस्तीचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील सुमारे ६०टक्के विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून डिजिटल युगात प्रवेश केला आहे. जिल्ह्यातील शिक्षण संस्थांनी ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे. या माध्यमातून इयात्ता तीसरी ते दहावी व बारावीच्या वर्गां ...
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाभरात कोणतीही शाळा अद्याप सुरु झालेली नसून जुलैअखेर पर्यंत सर्वच शाळा बंदच राहाणार असल्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शाळा ...
शालार्थ आयडी प्रकरणात निलंबनाची कारवाई झालेले जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी तथा प्रभारी शिक्षण उपसंचालक नितिन बच्छाव यांची अहमदनगर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) म्हणुन नियुक्ती झाली आहे. त्यांच्यावर शालार्थ आयडी गैरव्यवहार प्रकरणात निलंबनाची ...
शालेय विद्यार्थ्यांना अन्न मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जवळपास दोन महिन्यांपूर्वी पत्र काढून शाळेत जमा असलेले धान्य व कडधान्याचे वितरण करावे असे निर्देश दिले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व तत्सम शाळांमधून वि ...
जिल्ह्यात १ जुलैपासून शाळा सुरू करण्यासाठी काही शाळांनी नियोजन केले होते. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार उपायोजनाही केल्या होत्या. पण शाळा सुरू करावी याबाबत वरिष्ठांकडून कुठलेही स्पष्ट निर्देश नसल्याने १ जुलैला शाळा सुरूच झाल्या नाहीत. ...