शहरातील विजयनगर परिसरातील एकाचा रविवारी सायंकाळी कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर याच कुटूंबातील चौघांचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह आला. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील २७ पैकी २३ जणांचे अहवाल अजून येणार आहेत. ...
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रामधील यंत्रांची धडधड पूर्णपणे थंडावली आहे. सुमारे तीन हजार कोटीची उलाढाल ठप्प झाली आहे. टेक्स्टाईल, फौंड्री, इंजिनिअरिंगसह इतर उद्योगांना घरघर लागली आहे. अडचणीत सापडलेल्या औद्योगिक क्षेत्राला नव्याने उभारी येण् ...
हे धान्य केवळ मे आणि जून या दोन महिन्यांसाठी वितरित करण्यात येत असून 25 एप्रिल पासून पाच मेपर्यंत सदरचे धान्य वितरित करण्यात येईल आणि त्यानंतर प्राधान्य आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे नियमित धान्याचे वितरण मशीनद्वारे लगेचच वितरित करण्यात ...
पालकमंत्री जयंत पाटील यांनी आशांच्या कामगिरीचे कौतुकही केले. पण, गावचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आशांना शासनाच्या सेवेत घेण्याबाबत ते काहीच बोलले नाहीत, अशी खंत काहींनी व्यक्त केली. ...
ऑनलाइन नोंदणी केली असेल त्यांनाच दिले आहे. मात्र वंचितांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आहे . प्राधान्य कुटुंब लाभार्थीं शिधापत्रिका धारकाप्रमाणेच ज्या केसरी शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न ४४ हजाराच्या आत आहेत व त्या अद्याप ऑनलाईन झाल्या नाहीत अशा ...
सांगली शहर व पंचक्रोशीतील गावांमधूनच गरजू ग्राहक येत आहेत. सकाळी सात ते अकरा या मोजक्या वेळेतच थोडीफार उलाढाल होत आहे. बाजार समितीतून वर्षभर जिल्ह्यातील घाऊक व किरकोळ व्यापारी मिरची व मसाला नेतात. यंदा वाहतूक बंद असल्याने हा ग्राहक अडकून पडला आहे. ...
यामध्ये जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या 97 निवारा केंद्रामधून सद्यस्थितीत 36 हजार 220 लोकांची सोय करण्यात आली आहे. महानगरपालिका अंतर्गत 2 ठिकाणी कम्युनिटी किचन स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत 902 लोकांना जेवण देण्यात येत आहे. ...