आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
जिल्हा परिषद शाळांना पोषण आहाराचे साहित्य पोहोचवणारा ठेकेदार व्यवस्थेला जुमानत नाही. नागेवाडीतील प्रकरणामुळे तर त्याच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्यात आली पाहिजे. पोषण आहारात गोलमाल करणाºया संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात यावा, अशा मागणीचा ठराव जिल् ...
जिल्हा नियोजन समितीने शासनास सादर केलेल्या २२४.१७ कोटी रुपयांच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यंदाच्या आराखड्यात नावीन्यपूर्ण योजनेवर अधि ...
दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील मेगाभरती काढल्यानंतर एसटी महामंडळाने उर्वरित नऊ जिल्ह्यांसाठी ३,६०६ चालक तथा वाहक पदांसाठी जाहिरात काढली आहे. यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांंसाठी १ हजार ६५८ जागांसाठी ही भरती होणार आहे. यामध्ये सांगली जिल्ह्य ...
लूटमारीच्या गुन्ह्यातील संशयित अनिकेत कोथळे याचा खून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे व त्याच्या साथीदारांनी कट रचून केला आहे, असा आरोप विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी मंगळवारी ...
वाळवा येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर व्हावे, म्हणून २५ मार्च १९८६ ला तत्कालीन आमदार क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी प्रयत्न केले होते. ते त्यावेळेस मंजूरही झाले. परंतु ६ मार्च १९८७ ला सार्वजनिक ...
मिरज पूर्व भागाची दर्जेदार आणि विलक्षण गोडीच्या द्राक्षांसाठी ओळख आहे. मात्र, आता या द्राक्षांना रसायनमुक्त द्राक्षे अशी नवीन ओळख निर्माण होत आहे. हे काम आरग (ता. मिरज) येथील सुहास शेट्टी यांच्यासह काही शेतकरी करत आहेत. ...
आधुनिक युगात होत असलेली प्रश्नांची घुसमट सोडविण्यासाठी निसर्गाची जपणूक करण्याचा सुंदर मार्ग नाही, असा संदेश देताना सामाजिक वाटेवरून सांगलीच्या सह्याद्री ट्रेकर्स या ग्रुपच्या सदस्यांनी सांगली ते जगन्नाथपुरी अशी सोळाशे किलोमिटरची सायकलभ्रमंती केली. ...