आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
रोजगार हमी अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या पाच जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत स्तरावर ५१ हजार ३८२ आणि शासकीय स्तरावर १५ हजार ६२१ कामे अशी ६७ हजार मंजूर आहेत. ...
कांद्याचे वाढलेले उत्पादन, शेतकऱ्यांना मिळत असलेला चांगला उतारा या प्रमाणात मागणी नसल्याने दरातील घसरण कायम आहे. थंडीचा जोर वाढल्याने कांद्याची प्रत बिघडली आहे. या आठवड्यात सरासरी ५ हजार ते ७ हजार क्विंटल कांद्याची ...
महापालिकेने नऊ महिन्यांपूर्वी १ कोटी ३० लाख रुपये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करूनही शेरीनाला योजनेचे पंप आजपर्यंत दुरूस्त होऊ शकलेले नाहीत. त्यामुळे सांगलीकरांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी गुरुवारी ...
आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी ...
आमराई उद्यानातील बेकायदा वृक्षतोडप्रकरणी महापालिकेने कंत्राटदार सिद्ध रेड्डी याच्याविरूद्ध सांगली शहर पोलिसांसह न्यायालयातही गुन्हा दाखल केल्याची माहिती आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना दिली. उद्यान विभागाकडील कर्मचाऱ्यांनाही ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्रती शेतकरी कुटूंबाला प्रति वर्ष 6 हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...
येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभत आहे. ...